मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

मध्येच काल्सार्ख झाल अन मी उताणा.
पण आता हे जास्तच होतंय, कमी नी पण जास्तच.
अण्णांच्या आंदोलनाला गर्दी होत नी त  गर्दी जमाडायला अण्णांनी लगेच राम्देओ बाबास्नी बोलावलं. आजकालच काय खर्र नै भो.
पण उद्या तरी अस नको व्हायला नै तर मग परत हे परवा सारखच.

आत्ता अण्णांना फील हु रायल, राम्देओबाबांना अन्याय केला सरकारनी.
पण मनावर नै घेतल,
लोक माणसं असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा